राधानगरी: दाजीपूर, वाकीघोल परिसरात बीएसएनएल सेवा विस्कळीत, वीज जोडणी आवश्यक; गोकुळ संचालक अभिजीत तायशेटे यांची मागणी
दाजीपूर,वाकीघोल परिसरात बीएसएनएल सेवा विस्कळीत; महावितरणची वीज जोडणी आवश्यक आहे . अशी मागणी गोकुळचे संचालक अभिजीत ताईशेटे यांनी राधानगरी महावितरण अधिकाऱ्यांकडे केली आहे.आज रविवारी 20 जुलै दुपारी तीनच्या दरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितल आहे.