पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे गावातून रस्ता झाल्यानंतरगतिरोधक अभावी दररोज अपघात घडत आहे या रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने धावत असून रस्त्यावरून मार्गक्रमण नागरिक शाळकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांना जीव मोठे घेऊन रस्त्यावरून जावे लागत आहे वेळोवेळी वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची विनंती नागरिकांनी केली मात्र याकडे सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाने दुर्लक्ष करत आहे या रस्त्यावर आतापर्यंत अनेक जण गंभीर जखमी झाले आहे मात्र या गंभीर बाबीकडे कोणतीही दखल घेतली जात असल्याने