मुसळधार पावसाने इरई धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज दि १२ सप्टेंबर ला १० वाजता ७ दरवाजे ०.५० मीटर ने उघडले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आज जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.