Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: देवळी ते दिगडोह मार्गावरील पुलाच्या डायव्हर्शन रस्त्यावरून नदीत पडून पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू

Wardha, Wardha | Aug 21, 2025
देवळी ते दिगडोह मार्गावरील नादुरुस्त डायव्हर्षण रस्त्यावरून शेतकरी भारत गणपत चौधरी हे आपल्या बैलाला घेऊन जात असतांना शेतकऱ्यांसह बैल यशोदा नदीत पडला सुदैवाने शेतकरी बचावला तर बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला,ही घटना दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी जवळपास 5 वाजताच्या सुमारास घडली असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई त्वरित द्यावी तसेच डायवर्षण पूल दुरुस्त करून लवकरच पुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याची शेतकऱ्यांची मागणी करण्यात येत आहे,
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us