Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: जिल्ह्यातील महामार्गांची अपुर्ण कामे तातडीने पुर्ण करा:नागपूर,वर्धा प्रवेशाचा मार्ग 18 मीटर करण्याचे निर्देश:पालकमंत्री

Wardha, Wardha | Aug 26, 2025
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी अपघातप्रवण स्थळ निर्माण झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर भेगा पडल्या असून मार्गावर प्रवाशांसाठी आवश्यक सोई सुविधा दिसून येत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याची गांभिर्याने दखल घ्यावी. जिल्ह्यात जिथे जिथे कामे अर्धवट आहे, ती तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केल्या.बुटीबोरी-तुळजापूर महामार्गावरुन वर्धा शहरात प्रवेश करणाऱ्या पोहोच मार्गाची रुंदी केवळ चार मीटर होती. आती ती 9 मीटर करण्यात येत आहे. परंतू ही रुंदी देख
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us