Download Now Banner

This browser does not support the video element.

भद्रावती: बरांज येथील पुनर्वसीत घरांना पात्र-अपात्र करण्यात भेदभाव. पत्रकार संघ कार्यालयातील पत्रपरिषदेतून आरोप.

Bhadravati, Chandrapur | Aug 28, 2025
कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीने संपादीत केलेल्या बरांज मोकासा गावच्या पुनर्वसन संदर्भात कंपणी आणी शासन पक्षपातीचे धोरण अवलंबीत असुन दलालामार्फत संबंधीत अधिकारी आर्थीक मोबदला घेऊन घरांना पात्र करीत असल्याचा आरोप बरांज येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पुनवटकर यांनी पत्रकार संघाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेतून केला आहे.शासन मालमत्ता धारकांना २००९-१० चा पुरावा मागत आहे.मात्र मध्यंतरी खाण बंद असल्यामुळे तारखेचा विचार करण्यात यावा असेही पत्रपरिषदेतून सांगण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us