Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: शेतकरी कर्जमाफी व मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन

Latur, Latur | Aug 21, 2025
लातूर:- या सरकारने  शेतकऱ्याची दिशाभूल केली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे.शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही.सोयाबीनचा भाव साडेतीन हजाराच्या पुढे जात नाही. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्याची कर्जमाफी करतो म्हणणारे मुख्यमंत्री सध्या गप्प बसले यामुळे महागाईने उच्चांक गाठला आहे. बळीराजा होरपळा जात आहे मराठा आरक्षणाची दग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली असून सुद्धा या सरकारला हे दिसत कसं नाही या सरकारला जाग करण्यासाठी आज संभाजी ब्रिगेडचे आंदोलन करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us