Download Now Banner

This browser does not support the video element.

बाळापूर: मल्लीकार्जुन येथे गेलेली बाळापूर शहरातील चिचपेंड संस्थान येथील कावडचे महाराष्ट्रात आगमन;३० दिवस करणार ८५० kmपायी प्रवास

Balapur, Akola | Jul 31, 2025
बाळापूर शहरातील श्री.चिंचपेंड संस्थान येथील १३ शिवभक्त कावडधारी मंडळ यावर्षी पालखी रथसह तेलंगणा राज्यातील श्री.क्षेत्र मल्लीकार्जुन येथे पोहचले व त्यांनी तेथून दि.१८ जुलै रोजी त्यांनी पदयात्रेला प्रारंभ केला.१४ व्या दिवशी म्हणजे गुरुवार दि.३१ जुलै रोजी सकाळी तेलंगणा राज्यातील बॉर्डर वरून महाराष्ट्रात त्यांचे आगमन झाले.तर श्री.चिंचपेंड संस्थान येथील कावडधारी १६ व्या दिवशी म्हणजे शेवटच्या सोमवारी दि.१८ ऑगस्ट रोजी ३० दिवसात तब्बल ८५० कि.मी.चा पायी प्रवास करत बाळापूर शहरात पोहचणार आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us