Download Now Banner

This browser does not support the video element.

हातकणंगले: टोल वसुली सुरूच ठेवली तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन; उबाठा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचा किणी येथे इशारा

Hatkanangle, Kolhapur | Aug 28, 2025
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कागल ते सातारा सहा पदरीकरण रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसुली थांबवावी,तसेच रस्त्यावरील खड्डे तातडीने भरावे,या मागण्यांसाठी आज गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने किणी टोल नाक्यावर तीव्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केले.आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत टोल नाक्यावर वाहनांना टोल न देता जाण्यास प्रवृत्त केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us