Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: जिल्हाधिकारी व कृषी कार्यालयावर सोयाबीन घेऊन शेतकऱ्यांची धडक : विविध रोगामुळे सोयाबीनचे नुकसान : मदतीची केली मागणी

Wardha, Wardha | Sep 12, 2025
जिल्ह्यात संततधार पावसामुळे तसेच सोयाबीन वर आलेल्या यलो मोझॅक आणि चारकोल रॉट या रोगांमुळे पिकांचे उत्पादन धोक्यात आले आहे.शेतकऱ्यांनी करपलेले, पिवळे पडलेले व शेंगांविना राहिलेले सोयाबीन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर तसेच कृषी विभाग कार्यालय येथे धडक दिली. जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर नेपाळ सारखी परिस्थिती वर्ध्यात होणार यात शंका नाही.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us