आज दिनांक 9 डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांची शेती पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मात्र वन विभागाचे अधिकारी या प्रकाराला गांभीर्याने बघत नाही याविषयी सिल्लोड सोयगाव मतदार संघाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज रोजी प्रश्न मांडत सरकारला वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे