" छत्रपती शिवाजी महाराज यांचे माणूसकेंद्री राजकीय चातुर्य,राजर्षी शाहू महाराजांची आरक्षणाची भूमिका,महात्मा फुलेंचे शिक्षण कार्य,आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक राजकीय संविधानिक संरक्षण यामुळेच बहुजन समाज प्रगतीपथावर आहे.म्हणून शिल्प आणि पुतळ्यांपेक्षा महामानवांच्या विचारांची पूजा करा,कारण फुले आंबेडकरी विचार......