Public App Logo
Profile Picture

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

@micnewdelhi
36Followers
13Following
माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अंतिम अहवाल जानेवारीपर्यंत येणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' ही ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंक्स किंवा APK फाईल्स डाउनलोड करू नका. त्यामुळे फोन हॅक होऊन फसवणुकीचा धोका वाढतो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नसरापूर प्रकरणात ५९ दिवसांत तिहेरी फाशीची शिक्षा हा कठोर कारवाईचा बेंचमार्क पुढेही कायम ठेवायचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नवीन फौजदारी कायद्यांमुळे तपास प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाला आहे. ई-साक्ष, फॉरेन्सिक तपास, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि डिजिटल पुरावा व्यवस्थापनाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू असल्याचे सांगितले.
महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये ६० दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्याची प्रभावी अंमलबजावणी होत असून, त्याचे प्रमाण ९९.४८% पर्यंत पोहोचले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी.
'पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा' (Pandharpur Wari : In The Footsteps of Saints) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती माहितीपटाची ही छोटीशी झलक…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ७ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती निवेदनाद्वारे दिली. <nis:link nis:type=tag nis:id=समाननागरीकायदा nis:value=समाननागरीकायदा nis:enabled=true nis:link/>
महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वारीचे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘वारी’ (Pandharpur Wari : The Footsteps of Sants) या २२ मिनिटांच्या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
भारत एक्सप्रेस’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र डायरी’ हा कार्यक्रम…
भिवंडी मधील वीज वितरण फ्रँचायझी मॉडेल हे राज्यासाठी अत्यंत यशस्वी ठरले असून, पूर्वी १६ तास उपलब्ध असलेली वीज आता २३ तास ५६ मिनिटांपर्यंत पोहोचली आहे.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०२६’
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या गौरवशाली इतिहासाला संगीताच्या माध्यमातून अभिवादन करणारे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची संकल्पना व संयोजना असलेले 'शिवराज्याभिषेक गीत'🎶 <nis:link nis:type=tag nis:id=छत्रपतीशिवाजीमहाराज nis:value=छत्रपतीशिवाजीमहाराज nis:enabled=true nis:link/>
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०२६’ ची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडीओ  पाहा...
📍 विधानपरिषद: सौरऊर्जेच्या नियमावलीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर... <nis:link nis:type=tag nis:id=पावसाळीअधिवेशन२०२६ nis:value=पावसाळीअधिवेशन२०२६ nis:enabled=true nis:link/>
राष्ट्रपती भवनात देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्म पुरस्कारांचे’ वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज करण्यात आले. महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील  उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले.
श्रीरामपूर मतदारसंघात वीजटंचाईसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले उत्तर. <nis:link nis:type=tag nis:id=पावसाळीअधिवेशन२०२६ nis:value=पावसाळीअधिवेशन२०२६ nis:enabled=true nis:link/>
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ३०० हून अधिक महत्त्वपूर्ण निर्णय! <nis:link nis:type=tag nis:id=विकसितमहाराष्ट्र२०४७ nis:value=विकसितमहाराष्ट्र२०४७ nis:enabled=true nis:link/>
महाराष्ट्र सदन, दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आला होता. <nis:link nis:type=tag nis:id=आंतरराष्ट्रीय_योग_दिन nis:value=आंतरराष्ट्रीय_योग_दिन nis:enabled=true nis:link/>
योग करा, निरोगी राहा. <nis:link nis:type=tag nis:id=आंतरराष्ट्रीययोगदिन nis:value=आंतरराष्ट्रीययोगदिन nis:enabled=true nis:link/>
सन २०१५ पासून दरवर्षी ‘२१ जून’ रोजी कोट्यवधी लोक योग दिन साजरा करत असून, भारत या जागतिक चळवळीचे नेतृत्व करत आहे. योग शिक्षणाच्या माध्यमातून भारताने संपूर्ण जगाला एकत्र जोडले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ : संपूर्ण विश्वाला सुदृढ आरोग्य आणि एकात्मतेच्या सूत्रात बांधणारी भारताची अमूल्य देणगी म्हणजे 'योग'.
भारतातील करदात्यांची संख्या सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात ५.२६ कोटी होती. ती दुप्पट होऊन सन २०२४-२५ मध्ये १२.१३ कोटी झाली असून ही वाढ अर्थव्यवस्थेचा झालेला विस्तार दर्शवते.
वैद्यकीय आणीबाणी ही कधीही आर्थिक संकटाचे कारण बनू नये.४३ कोटींहून अधिक आयुष्मान भारत कार्डे वितरित झाल्यामुळे आज लाखो कुटुंबांना गरजेच्या वेळी कॅशलेस उपचार आणि आर्थिक संरक्षणाची सुविधा मिळत आहे.