Download Now Banner

This browser does not support the video element.

रत्नागिरी: रत्नागिरी मिरजोळे येथील तरुणीची आंबा घाटात हत्या करून फेकले; 10 दिवसानंतर खुनाचा उलगडा, प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

Ratnagiri, Ratnagiri | Aug 30, 2025
प्रेम संबंधातून रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्या प्रियकराने आंबा घाटात खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दहा दिवसापासून बेपत्ता असलेल्या या तरुणीच्या शोधादरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी, जो खंडाळा येथे रहिवासी आहे. त्याला ताब्यात घेतले असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us