वर्ध्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असू वर्धा शहारा लगतचे बोरगाव (मेघे) येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. अचानक घरात शिरलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून घरगुती साहित्य व अन्नधान्याचे नुकसान झाले आहे.