अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आज राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मदत जाहीर केले यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे संपूर्णपणे कर्जमाफी व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे