कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झाला असून शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी कोपरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वतीने आज ३० सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते संदीप वरपे उपस्थित होते.