पंचायत समिती सभागृहात साहित्य वाटप कार्यक्रमात आमदार संजय कुटे म्हणाले की गावांमधील विकास साधायचा असेल तर राजकारण न करता सर्वांनी एकत्रित येऊन गावाचा विकास साधतो कोणत्याही कामात राजकारण केले तर गावाचा सर्वांगीण विकास साधता येत नाही गावातील विकास कामाला खिळ बसते.