Download Now Banner

This browser does not support the video element.

ठाणे: कामगारांची काम मर्यादा नऊ वरून बारा तासावर, सरकारचा निर्णय: आमदार जितेंद्र आव्हाड यांची संतप्त प्रतिक्रिया

Thane, Thane | Sep 4, 2025
कामगारांची काम करण्याची मर्यादा नऊ तासा वरून 12 तासावर केली असून सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर कामगार वर्गामध्ये नाराजी पसरली आहे.आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.अन्याय सहन केला जाणार नाही,कामगार ही मोठी ताकद आहे या संदर्भात बैठक घेऊन आवाज उठवला जाईल असा इशारा दिला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us