Download Now Banner

This browser does not support the video element.

ठाणे: गोदावरी काठच्या 5-7हजार नागरिकांचे पहाटे रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी स्थलांतर, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीची ग्वाही

Thane, Thane | Sep 29, 2025
जायकवाडी धरणातून कालपासून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला त्यामुळे घनसांगवी आणि अंबड विधानसभा मतदारसंघातील नदीकाठची 32गावे बाधित झाले. जवळपास पाच ते सात हजार नागरिकांचे पहाटेपर्यंत रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व गावकऱ्यांची व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us