Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरोळ: मराठा आंदोलकांना मुंबई मोकळी करण्याच्या आदेशावरून मुंबईला जाणारा दूध भाजीपाला रोखणार विक्रम पाटील यांचा इशारा

Shirol, Kolhapur | Sep 2, 2025
मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला राज्यातील लाखो मराठा बांधव मुंबई ते दाखल झाले आहेत.मात्र त्यांच्या उपोषणाला राज्य सरकारच्या आडमुठे धोरणामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.मुंबईतील अनेक खाऊ गल्ली, दुकाने, हॉटेल,पाणी, शौचालय बंद करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारने आंदोलकांची तातडीने सोय करावी अन्यथ भविष्यात मुंबईला जाणारा दूध,भाजीपाला रोखू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख विक्रम पाटील यांनी आज मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता दिला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us