Download Now Banner

This browser does not support the video element.

राधानगरी: कोल्हापूर–पुणे रस्त्याची दुरावस्था : टोल वसुली तातडीने थांबवावी मा खा राजू शेट्टी यांची याचिका दाखल

Radhanagari, Kolhapur | Sep 11, 2025
कोल्हापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दयनिय अवस्था झालेली असून,अशा निकृष्ट रस्त्यावर टोल वसूल करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे रस्त्याची कामे पूर्ण होईपर्यंत टोल वसुली थांबवावी, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली असून, त्यांनी कोल्हापूर खंडपीठात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निकृष्ट रस्त्यावर टोल आकारणी करता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे प्रवाशांमध्ये आशा निर्माण झाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us