Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान’ सुरू; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची माहिती

Jalgaon, Jalgaon | Sep 10, 2025
आपले गाव आणि जिल्हा समृद्ध करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रभर 'मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान २०२५' सुरू करण्यात आले आहे. या अभियानात गावागावांनी उत्साहाने सहभागी होऊन विकासाच्या वाटचालीत योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी बुधवारी 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us