Download Now Banner

This browser does not support the video element.

अमळनेर: शेतात फवारणी करतांना विषबाधा झाल्याने एकतास येथील शेतकऱ्याचा मृत्यू; मारवड पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद

Amalner, Jalgaon | Aug 25, 2025
अमळनेर तालुक्यातील तासगाव येथील ४४ वर्षीय शेतकऱ्याला शेतात फवारणी करत असतांना विषबाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असतांना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याबाबत रविवारी २४ ऑगस्ट रोजी रोजी सकाळी १० वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन हिम्मत पाटील वय ४४ रा. एकतास ता.अमळनेर असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us