किनगाव या गावात सुकराम नगर आहे. या नगरात देवकाबाई कोळी वय ६० या महिला नाश्त्याच्या दुकानावर होत्या. तेथे एकाने येऊन वडा उचलला. तेव्हा महिला बोलली की न विचारता वडा का उचलला अशा बोलण्याच्या रागातून महिलेला शिरीष भालेराव, चेतन भालेराव, योगेश भालेराव व विक्की भालेराव या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली साहित्य फेकून नुकसान केले तेव्हा या प्रकरणी चार जणाविरुद्ध यावल पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.