Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; पांझरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन

Dhule, Dhule | Sep 4, 2025
पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील संततधार पाऊस आणि मालनगाव व जामखेडी प्रकल्पातील विसर्गामुळे अक्कलपाडा धरणातील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३००० क्युसेकने सुरू झालेला विसर्ग रात्री ८ वाजता ४००० क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. आवक वाढल्यास पूर्वसूचनेने विसर्ग वाढवला जाईल. नदीकाठच्या गावांतील व धुळे शहरातील नागरिकांनी खबरदारी घेऊन सतर्क राहावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us