Download Now Banner

This browser does not support the video element.

राहाता: अटी शर्थी शिथिल करत सरसकट पंचनामे करण्याची विखे पाटलांची घोषणा. आपत्ती काळात राजकारण करू नये.विरोधकांना टोला..

Rahta, Ahmednagar | Sep 26, 2025
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्व अटी शर्थी शिथिल करत मदत करण्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शिर्डी येथे माध्यमाशी बोलताना केली. तसेच या नाजूक काळात राजकारण न करता शक्य तितकी मदत करावी असा आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केलं.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us