Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: हिंदी व मराठीत कुठलेही शत्रुत्व नाही, विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय महामंत्री अलोक वर्मांची हॉटेल इन्फिनिटीत प्रतिक्रिया

Jalgaon, Jalgaon | Jul 20, 2025
प्रत्येक राज्याची आपली बोलीभाषा आहे ही बोलीभाषा राज्य सरकारने विकसित आणली पाहिजेत या राज्याचा कारभार मराठीत चालतो तर या ठिकाणी मराठीत बोलली गेली पाहिजे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे ती आपल्याला देशाने दिली आहे. हिंदी व मराठी मध्ये कुठलेही शत्रुत्व नव्हे अशी प्रतिक्रिया आज दिनांक 20 जुलै रोजी दुपारी चार वाजता हॉटेल इनफिनिटी येथे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्र मंत्री अलोक वर्मा यांनी दिली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us