Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरोळ: शेतकरी प्रश्नांवर संसदेत कोणीच बोलायला तयार नाही मा खा राजू शेट्टी यांची गजरौला स्वाभिमान महापंचायतीत टीका

Shirol, Kolhapur | Aug 31, 2025
देशातील शेतकरी जाती-धर्मात, प्रांतात विभागलेला असताना त्यांच्या प्रश्नांची गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.कृषीप्रधान असलेल्या भारताची कृषी क्षेत्रात अधोगती होत असूनही संसद आणि विधानसभांमध्ये कोणीच या विषयावर ठामपणे बोलायला तयार नाही, अशी तीव्र टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेच्या वतीने गजरौला येथे आयोजित किसान-मजदूर स्वाभिमान महापंचायतीत केली आहे.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरदार व्ही.एम. सिंग होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us