Download Now Banner

This browser does not support the video element.

वरोरा: आसाळा येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री यांना खराब झालेले सोयाबीन उपडून लिफाफ्याद्वारे केले स्पीड पोस्ट

Warora, Chandrapur | Oct 1, 2025
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोकरावजी उईके यांनी दौरा जाहीर केला मात्र या दौऱ्यानिमित्त ते महामार्ग लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीनची पाहणी केली त्यामुळे गाव खेड्यातील शेतकऱ्यांची व्यथा त्यांना आली नाही म्हणून आज दि.1 ऑक्टोबर ला 12 वाजता आसाळा येथील शेतकऱ्यांनी विशेष ग्रामसभा घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us