Download Now Banner

This browser does not support the video element.

पालघर: जिल्ह्यात अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी आमदार विलास तरे यांची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Palghar, Palghar | Aug 22, 2025
पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, यामुळे नागरिकांचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बोईसरचे आमदार विलास तरे यांनी केली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार विलास तरे यांनी याबाबतचे निवेदन दिले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us