अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस सह अतिवृष्टी होत असून यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे तर वाहतुकीचे रस्ते ही पूर्ण रस्ते उखडले आहे दिवसा तालुक्यातील जिल्ह्याचे अनेक भागातून हे रस्ते उघडले असून तिवसा राजरवाडी निंबारणे मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्त्याचे अवगत तीन महिन्यापूर्वी चे काम पूर्ण झाले होते मात्र नेमबांनी मार्गावरील खेळी नदीवरील पुलाला लागून 15 मिनिटात रस्ता दामरासहित वाहून निघाला आहे यामुळे निष्कृष्ट दर्जाचे हे रस्ते असल्याचं मत व्यक्त