Download Now Banner

This browser does not support the video element.

भिवापूर: गाव तलावात मृत झालेला मास्यांच्या दुर्गधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; भाजपच्या वतीने एसडीओ यांना निवेदन

Bhiwapur, Nagpur | Jun 19, 2025
भिवापूर शहराच्या हद्दीत येत असलेल्या गाव तलावातील पाणी सोडल्यामुळे या तलावात असलेले मासोळ्या पाण्यामुळे मरण पावल्या. त्यामुळे शहरात चार पाच दिवसा पासून शहरात दुगंधी युक्त वास येत असल्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत भिवापूर भाजपा शहर वतीने उपविभागीय अधिकारी आणि नगरपंचायत प्रशासनाला आज १९ जून गुरुवारला दुपारी तीन वाजता निवेदन देण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us