विधेयक लोकशाही मूल्यांना धरून नाही. त्यामुळे जनतेच्या भावना व लोकशाही मूल्यांचा विचार करता "महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४" तत्काळ रद्द करण्यात यावे या मागणीला घेऊन आज दि १० सप्टेंबर ला १२ वाजता संविधान चौक राजुरा येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदिसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.