Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरोळ: महामार्ग म्हणजे जनतेवर ५० हजार कोटींचा दरोडा शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Shirol, Kolhapur | Aug 28, 2025
राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांच्या तरतूदीस प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “राज्य आर्थिक संकटात असताना,हा महामार्ग म्हणजे जनतेवर ५० हजार कोटींचा दरोडा आहे,असा आरोप राजू शेट्टी यांनी आज गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us