आज रात्री दहा वाजल्यापासून निम्न वर्धा धरण प्रकल्पाचे तीन दारे दहा सेंटिमीटरन उघडण्यात आली आहे या निम्न वर्धा धरणात पाण्याची पातळी 283.80% आहे ६६.२६% पाणीसाठा झाला असल्याने या ३ दारातून २६.३२ घनमीसे पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडणे सुरू आहे वर्धा नदीकाठच्या गावांना सतरके तेचा इशारा देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अभियंता निम्नवर्ध प्रकल्प उपविभाग क्रमांक दोन धनोडी पवन पांढरे यांनी दिली आहे..