Download Now Banner

This browser does not support the video element.

राहुरी: नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने संतप्त कृती समितीचे तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन, रास्ता रोको चा इशारा

Rahuri, Ahmednagar | Sep 5, 2025
नगर-मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असून राहुरी परिसरात आठवडाभरात ४ निरपराध नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळेच संतप्त झालेल्या कृती समितीने १० सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत कृती समितीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देखील दिले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us