Download Now Banner

This browser does not support the video element.

मुर्तीजापूर: रयतेत ला मराठा आणि ओबीसी यामध्ये निजावी मराठ्यांना भांडण लावायचे आहेत वंचित चे नेते प्रकाश आंबेडकर

Murtijapur, Akola | Sep 9, 2025
महाराष्ट्र राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात वादन उठलो असताना आता राजकीय समीकरण समोर येऊ लागले आहे यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निजामी मराठ्यांवर घनाघात करत रयतेचा मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावायचं काम सुरू आहे प्रत्येकाचं ताट वेगळं असायला पाहिजे असं माझं मत आहे असं माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनीही मत व्यक्त केलं आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us