मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आझाद मैदानावरील आंदोलनाला यश आले असून. राज्य सरकार प्रत्येक समाजाला शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी माहिती आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता भुसावळ येथे केंद्रीय क्रीडामंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे.