Download Now Banner

This browser does not support the video element.

रत्नागिरी : अंगदान- जीवन संजीवनी अभियान (2025-26)

569 views | Ratnagiri, Maharashtra | Aug 2, 2025
"अवयव दान अनेकांसाठी संधीची पहाट ठरु शकते" महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘अवयवदान पंधरवडा’ ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबविली जाणार आहे.रत्नागिरी -जिल्हा आरोग्य विभागाने या मोहिमेला जनतेच्या सक्रीय सहभागाने यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.तरी आपण सर्वजण या व्यापक मोहिमेत सहभागी होऊ या....
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us