Download Now Banner

This browser does not support the video element.

तुळजापूर: जळकोट व नळदुर्ग मंडळातील अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे तहसीलदारांना आदेश आमदार राणा पाटील यांची माहिती

Tuljapur, Dharavshiv | Aug 27, 2025
जळकोट आणि नळदुर्ग मंडळातील ३६ गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच तहसीलदारांना तात्काळ पंचनामे सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शेतकरी बांधवांनी जागरूक राहून पंचनाम्याच्या कामावर लक्ष ठेवावे, अशी माहिती आमदार राणा पाटील यांनी २७ ऑगस्ट रोजी चार वाजता सोशल माध्यमातून बोलताना दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us