Download Now Banner

This browser does not support the video element.

रत्नागिरी: वाटद- खंडाळा येथील तिहेरी हत्या प्रकरणात जयगड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराचे करण्यात आले निलंबन

Ratnagiri, Ratnagiri | Sep 21, 2025
जयगड परिसरातील वाटद- खंडाळा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील आणखी एक कर्मचारी अडचणीत आला आहे. बेपत्ता व्यक्तीच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी चौकशी अंतिम पोलीस हवलदार प्रसाद सोनवणे याला निलंबित करण्यात आले आहे. उपविभाग पोलीस अधिकाऱ्यांनी याला दुसरा दिला त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढू लागली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us