Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: अतिवृष्टीचा सोयाबीन पिकाला फटका, सोयाबीन घेऊन शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Amravati, Amravati | Sep 2, 2025
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेले सोयाबीन अति पावसामुळे आलेल्या रोगामुळे उध्वस्त झालेले आहे त्यामुळे शासनाने नुकसान ग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज देण्याची जोरदार मागणी आज २ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी केली..सततचा पाऊस व अतिवृष्टी यामुळे अचानक पणे आलेल्या सोयाबीन पिकावरील रोगामुळे अमरावती जिल्ह्यातील लाखो हेक्टर सोयाबीन संकटात..हवालदिलझालेल्या सोयाबीन उत्पादक...
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us