Download Now Banner

This browser does not support the video element.

साकोली: तलाव वार्डातील विहिरीतील पाणी झाले दूषित,जनसमस्यातंर्गत नागरिकानी केली तक्रार मुख्याधिकाऱ्यांनी दिले आश्वासन #Jansamasya

Sakoli, Bhandara | Jul 26, 2025
साकोली येथील तलाव वार्डातील श्री विश्वकर्मा मंदिर चौकातील विहिरीचे पाणी दूषित झाल्याने या परिसरात रोगराई पसरत आहे संततधार पावसाने या पिण्याच्या पाण्यात आजूबाजूचे पाणी गेल्याने पाणी गडूळ झाले.या पाण्यात ब्लिचिंग टाकून पिण्यायोग्य करावे व विहिर दुरुस्त करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी शनिवार दि.26 जुलैला दुपारी12वाजता जनसमस्या अंतर्गतफ्रीडम युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांच्या उपस्थितीत केली.संपर्क केला असता मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी त्वरित दखल घेण्याचे आश्वासन दिले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us