Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण अखेर सहाव्या दिवशी मागे, शासनाने केल्या 12 मागण्या मान्य

Chandrapur, Chandrapur | Sep 4, 2025
एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरु केले होते. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. आज मंत्री अतुल सावे यांनी उपोषण स्थळी भेट दिली. ओबीसी समाजाच्या 14 मागण्यांपैकी 12 मागण्या सरकारने मान्य केल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us