Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: सोनवद धरणाचं पाणी मध्येच मुरतंय कुठं? शेतकऱ्यांनी थेट उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार, आंदोलनाचा दिला इशारा!

Dhule, Dhule | Sep 8, 2025
धुळे जिल्ह्यातील सोनवद धरणात जाणारे पाणी मध्येच अडवले जात असल्याची तक्रार वालखेडा, डोंगरगाव, अचलपूर, कलमाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. पांझरा नदीला पूर असूनही काही शेतकरी मुद्दाम गेट बंद करून पाणी अडवत असल्याचा आरोप करण्यात आला. या गंभीर प्रकाराकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून तातडीने उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us