Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: उद्योगांसाठी कर्ज योजनेचे अर्ज तातडीने निकाली काढावेत जिल्हाधिकारी आशिष येरेकर

Amravati, Amravati | Sep 3, 2025
केंद्र आणि राज्य शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहे. यासाठी उद्योजकांनी केलेल्या अर्जावर शाखा स्तरावर कार्यवाही झाल्यानंतर तातडीने कर्ज मंजुर करावेत, तसेच कर्जाची रक्कम उद्योजकांनी उचल करावी, यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.जिल्हाधिकारीआशिष येरेकर यांनी आज ३ सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी साडे तीन वाजता अमरावती येथील भारतीय स्टेट बँकेच्या एमएसएमई शाखेला भेट देऊन कर्ज प्रकरण मंजुरीच्या प्रक्रियेची माहिती घेतली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us