Download Now Banner

This browser does not support the video element.

खुलताबाद: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी; खुलताबाद तालुका काँग्रेस कमिटीची तहसीलदारांकडे मागणी

Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 24, 2025
खुलताबाद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊस, कापूस, सोयाबीन, मका, बाजरी, तुर, कांदा, फळबागांसह खरीप हंगामातील जवळपास सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिल नलावडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदनात शेतकऱ्यांना तातडीने सरसकट हेक्टरी किमान ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us