Download Now Banner

This browser does not support the video element.

मनोज जरांगे शरद पवारांचा माणूस असल्याचा गंभीर आरोप बाळासाहेब सानप - ओबीसी नेते

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 4, 2025
वंजारी आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “जरांगे शरद पवारांच्या सुपारीवर बोलत आहेत. वंजारी समाजाला टार्गेट करून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करत आहेत. महाराष्ट्रात काही घडलं तर त्याला जबाबदार फक्त जरांगे असतील,” असा इशारा सानप यांनी दिला. “मराठा तरुणांचे डोके भडकवू नका. असे ते म्हणले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us