Download Now Banner

This browser does not support the video element.

भाजपने ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनवले – ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी

Kurla, Mumbai suburban | Aug 24, 2025
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या विधानावर आज रविवारी दुपारी १२ च्या सुमारास ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांना हे आठवण करून द्यायला हवी की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, ते हिमंता बिस्वा शर्मा असोत, अजित पवार असोत, भाजपने आरोप केले होते, त्यांनी त्याबद्दल खूप बोलले, नंतर त्यांना अनुक्रमे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बनवले. अशी असंख्य उदाहरणे आहेत. भाजपच्या बी-टीम म्हणून काम करणाऱ्या ईडी सीबीआयने विरोधी नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us